What measures will you suggest to tap the potential of the youth?
What is your advice for the young generation?
India is a country where the majority of the population comprises of youngsters like you. More than 50% of the population lies in the age group of 15 to 50 years. The advice for the young generation is that do anything wholeheartedly. Whatever work you do, whichever field you choose in life always try to give your hundred percent in it. Don't let failures bog you down. Keep your eyes and ears open to the happenings around you. Develop a habit to read. Reading, for example, autobiographies, inspirational literature and even newspapers. Become an all rounder, remain focused and the most important thing put your nation above everything else.
प्रत्येकाच्या जीवनातील काही क्षण असे असतात, की ते अविस्मरणीय राहतात, असे म्हणाना. ते क्षण मेंदुचा स्टोरेज विभागतात; पीडीएफ़ फ़ाइल बनून राहतात. मात्र हे क्षण चांगलेही असतील किंवा वाईट. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते अविस्मरणीय राहतात. असाच एक क्षण आम्हाला (ई-मॅग्जिन ग्रुप) अनुभवास आला तो म्हणजे "या विज्ञानमय जगातील एका राजहंसाशी झालेली एक भेट", एक संवाद, एक विज्ञानमय वातावरण. तो दिवस होता, कात्रज (पुणे) येथील "सरहद" या संस्थेच्या विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन आणि प्रमुख उपस्थित पाहुणे "मा. श्री. प्रतापराव पवार" (सकाळचे संपादक) आणि डॉ. रघुनाथ माशेलकर की ज्यांच्या नावानेच ती प्रयोगशाळा सुरू होणार होती. असा एशियन स्टार जणू काही विज्ञानमय जगतील एक राजहंस की ज्याचे प्रखर तेज संपुर्ण परीसरात एक उत्साह निर्माण करे. सर्व औपचारीक कामे, उद्घाटण झाल्यानंतर डॉ. माशेलकर सर्वांना मार्गदर्शन करत होते. या वेळी मी व माझ्या सहकार्यांनी काही प्रश्न विचारले ते पुढीलप्रमाने;
वाऱ्यामुळे वीज निर्मीती होऊ शकते हे आपल्याला माहितीच आहे,पण स्थिर हवेतुन वीज निर्मिती करण्याची कल्पना बिरुदेव हजारे यांना सुचली. डॉ. भाटकर व डॉ. माशेलकर यां सारख्या थोर शास्त्रज्ञांना भेटल्याची संधी युथ स्पेक्ट्रमच्या थोर ग्रुपला मिळाली. एका सामन्य माणसाला काहीतरी नवीन करण्याची असामान्य इच्छाशक्ती व ध्येयाचे दर्शन आम्हाला घडले. त्यांचा सर्वात मोठा शोध म्हणजे अॅथ्रोपोजिनीक विंड मिल यात त्यांनी वातावरणामद्ये हवेचे प्रवाह कसे निर्माण होतात या मागचे कारणे परिस्थितीत समजुन घेतली.व तशाच पद्धतीने काही प्रमाणात विध्दुत उर्जा व गुरुत्व बलाचा उपयोग करुन वारा निर्माण केला. व त्यावर पवनचक्की फिरवुन विजनिर्मिती केली. सामान्य आर्थिक परिस्थितीत असलेले बिरुदेव यांनी विजिगीषु वृत्तीमुळे १ १/२ कोटीचे अॅथ्रोपोजिनीक विंड मिल हे प्रोजेक्ट केले. त्यांच्या मतानुसार, त्यांचे हे प्रोजेक्ट उर्जा अक्षयतेच्या नियमाविरुद्द काम करत आहे. त्यांचे शिक्षण जेमतेम १२वी पर्यंत झालेले आहे.गाैरवाची गोष्ट अशी की त्यांनी या प्रकल्पासाठी आॅस्ट्रेलिअन पेटंट ही मिळवले आहे...